महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात सीमा प्रश्नाची सोडवणूक व सीमा भागात होणारी भाषिक शक्ती हा मुद्दा ,अधोरेखित करावा सीमा वाशी यांची मागणी
बेळगाव : निवडणूक प्रचारात सिमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागात होणारी भाषिक सक्ती हा मुद्दा अधोरेखित करावा या मागणीसाठी बेळगाव येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून हा संदेश…
