पंढरपूरहून परत येते वेळी सीमा भागातील वारकऱ्यांना मारहाण

वारकऱ्यांनी आता पंढरीहून परतीचा मार्ग धरला असून अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर…

30 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे लढवय्या जरांगे पाटील बेळगावात येणार, सीमा भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने सभेचे आयोजन

बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढवायला महाराष्ट्राचा जरांगे पाटील येत्या एप्रिल 30 तारखेला बेळगाव येथे सभा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ,शनिवारी बेळगाव…

महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात सीमा प्रश्नाची सोडवणूक व सीमा भागात होणारी भाषिक शक्ती हा मुद्दा ,अधोरेखित करावा सीमा वाशी यांची मागणी

बेळगाव : निवडणूक प्रचारात सिमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागात होणारी भाषिक सक्ती हा मुद्दा अधोरेखित करावा या मागणीसाठी बेळगाव येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून हा संदेश…

प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार जाहीर

बेळगाव : बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून संपादक प्रकाश बेळगोजी यांनी पत्रकारिता क्षेत्राची…

उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या मालमत्ता शिनोळीत महाराष्ट्रात आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील समितीच्या कार्यकर्त्यांना जाऊन निदर्शने केली

बेळगाव : गेल्या तीन दिवसांपूर्वी बेळगाव आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी नेपाळच्या पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखले होते याशिवाय जय महाराष्ट्र म्हटल्याने उंची कमी होईल असे अपमानजनक…